Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात लष्कराची नियुक्ती करण्यात यावी, केंद्राकडे केली मागणी

state government
Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2020 (16:41 IST)
महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतच चाललेली आहे. आता राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली आहे. विशेष म्हणजे गरज पडल्यास राज्यामध्ये लष्कराची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केल्याचे समजते. एका खासगी वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे
 
करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज असून करोनाविरोधातील मोहिमेला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ नाव दिले आहे. असं असतानाच आता राज्य सरकारने केंद्राकडे गरज पडल्यास लष्कर पाठावे अशी मागणी केल्याचे वृत्तसमोर येत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

GT vs SRH :गुजरात टायटन्स सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी महत्त्वाचा सामना आज, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

सलग तीन सामने गमावल्यानंतर नोवाक जोकोविचने इटालियन ओपनमधून माघार घेतली

मंत्री पंकजा मुंडे यांना त्रास देणाऱ्या आरोपीला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

LIVE: मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील कॉल करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुढील लेख
Show comments