Dharma Sangrah

राज्यात कोरोनाचे १४,९७६ रुग्ण वाढले

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (09:53 IST)
राज्यात मंगळवारी कोरोनाचे १४,९७६ रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात १९,२१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १३,६६,१२९ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत १०,६९,१५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,६०,३६३ रुग्ण उपचार घेत आहेत.
 
राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ण (Recovery Rate) ७८.२६ % टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.६५ % इतका आहे.
 
सध्या राज्यात २१,३५,४९६ जण होम क्वारंटाईन असून २९,९४७ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
 
आतापर्यंत राज्यात ६६,९८,०२४ जणांची कोरोना टेस्ट झाली असून १३,६६,१२९ (२०.४० टक्के) जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

गोंदियामध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत तीन प्रवाशांचा मृत्यू

कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरद्वारे प्रार्थना करणे अनिवार्य नाही; उच्च न्यायालय

इंडिगोची मोठी घोषणा; रद्द केलेल्या विमानांच्या संपूर्ण परतफेडीची रक्कम परत केली जाईल

इंडिगो विमानसेवा रद्द झाल्याने गोंधळ; रेल्वेने जबाबदारी घेत ३७ गाड्यांमध्ये ११६ नवीन कोच जोडले

गुंडांसाठी चांगले दिवस आले; वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले

पुढील लेख
Show comments