Marathi Biodata Maker

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची सख्या 600 पर्यंत पोहोचली, राज्यात सर्वाधिक रुग्ण

Webdunia
गुरूवार, 26 मार्च 2020 (12:16 IST)
भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ६००हुन अधिक रुग्ण कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक १२२ रुग्ण आहेत. तर तामिळनाडूत १८, आंध्रप्रदेशात १०, गोव्यात ३, पश्चिम बंगालमध्ये १० आणि बिहारमध्ये ६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कालपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, गर्दी न करण्याचे आवाहन सरकारकडून सातत्याने करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments