Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Datta Jayanti हे 2 शक्तिशाली मंत्र, सर्व दोष दूर करतील

Datta Jayanti
Webdunia
बुधवार, 11 डिसेंबर 2019 (10:33 IST)
पितृ दोषाने पीडित व्यक्तीचे जीवन अत्यंत कष्टाचं असतं. म्हणून ज्या मनुष्यांना पितृदोष अनुभव होत असेल किंवा घरात सतत काही त्रास अनुभवत असेल त्यांनी दररोज दत्तात्रेय नावाचा जप करावा. केवळ दत्ताचे दर्शन घेतल्यानेसुद्धा जीवनात सर्व काही चांगलं घडू लागतं.
 
तसे तर दत्ताच्या नावाचे स्मरण सततच करत राहावे. परंतू विशेष करून अमावस्या आणि पौर्णिमेला तर दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावी.
 
दत्त पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीला दत्तात्रेयाचे दोन शक्तिशाली महामंत्र 'श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' आणि 'श्री गुरुदेव दत्त' या मंत्राने माळ जपल्याने पितृदोष दूर होऊन सर्व समस्या दूर होतात आणि उन्नतीचे नवीन मार्ग सापडतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यावर मीठ आणि हळद का खाल्ली जात नाही?

अक्षय्य तृतीयेच्या आधी शनीची राशी बदलेल, ३ राशींचे जीवन बदलेल, धन- समृद्धीचा वर्षाव होईल

गुड फ्रायडे साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे सर्वोत्तम आहे

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments