Marathi Biodata Maker

मारुतीला नारळ अर्पित करण्याचे 2 फायदे

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (17:07 IST)
हनुमानजींची पूजा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. हनुमानजींच्या नावाचा मंत्र, चालीसा आणि पूजा असे अनेक प्रकार आहेत. तरीही जर एखादा भक्त संकटात सापडला असेल आणि त्याला हनुमानजींना लवकर प्रसन्न करायचे असेल तर संकटानुसार अनेक वस्तू अर्पण कराव्यात असे सांगण्यात आले आहे. येथे जाणून घ्या नारळ अर्पण केल्याने हनुमानजी कसे प्रसन्न होतात आणि भक्तांची कशी मदत करतात.
 
जसे असे म्हटले जाते की जर तुमच्या जीवनात गंभीर संकट आले असेल किंवा असे काम असेल जे करणे तुमच्या सामर्थ्यात नाही तर तुम्ही तुमची जबाबदारी हनुमानजींवर सोपवावी. यासाठी मंगळवारी मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना पान अर्पण करावे. रसदार बनारसी पान अर्पण करून आपले इच्छित वरदान मागावा. त्याचप्रमाणे जर तुम्ही गरिबीने त्रस्त असाल, बळा किंवा तंत्र मंत्राबद्दल शंका असेल तर या गोष्टी करा.
 
1. गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी 1 नारळावर सिंदूर लावून मौली किंवा लाल दोरा बांधावा. त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करा. हे किमान 11 मंगळवारी करा. नक्कीच हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल. हनुमान चालीसा वाचत राहा.
 
2. याचप्रकारे मोहर्‍यांसह नारळ जर लाल कपड्यात गुंडाळून घराच्या दारावर बांधला तर घरात कोणतीही बळा राहत नाही. जादू-मंतर किंवा तंत्राचा कोणताही परिणाम होत नाही. हनुमान चालीसा वाचत राहा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Traditional Sweets होळीनिमित्त बनवा पारंपरिक मिठाई

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

भारतात या ठिकाणी होलिका दहन त्यांच्या परंपरा आणि भव्यतेसाठी जगभरात प्रसिद्ध

३ मार्च रोजी महालक्ष्मी जयंती: पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

ग्रहण संपल्यावर अंघोळ का करतात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय?

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments