Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

Webdunia
अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते. तसेच तंत्र शास्त्रात काही अशा गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांना पाण्यात मिसळल्याने आर्थिक तंगी दूर होण्यास मदत मिळते आणि आयुष्य देखील वाढत. 
  
पाण्यात वेलची किंवा केशर घालून अंघोळ करा. याने आर्थिक तंगी दूर होते.  
 
पाण्यात दूध मिसळून अंघोळ केल्याने शक्ती मिळते. तसेच आयुष्य देखील वाढत.   
 
पाण्यात रत्न घालून स्नान केल्याने दागिन्यांची प्राप्ती होते.  
 
त्या शिवाय पाण्यात तीळ घालून स्नान करावे. यामुळे व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा सदैव राहते.  
 
पाण्यात दही घालून अंघोळ केल्याने संपत्तीत वाढ होते.  
 
तुपाला पाण्यात घालून अंघोळ केल्याने आयुष्य वाढत व शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.
   
इत्र किंवा सुगंधित वस्तूंना पाण्यात घालून स्नान केल्याने आर्थिक तंगी दूर होते.

संबंधित माहिती

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments