Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मृत्यूच्या 6 महिने अगोदर हे 7 काम करू शकत नाही लोक

Webdunia
कठोपनिषद आणि गरूड पुराणापासून शिव पुराणापर्यंत सर्वांमध्ये सांगण्यात आले आहे की जो पृथ्वीवर येतो त्याला एक दिवस हे शरीर सोडून जावे लागते कारण ही पृथ्वी मृत्यू लोक आहे अर्थात येथे मृत्यूचा साम्राज्य आहे. पण मृत्यूसाठी प्रत्येक व्यक्तीची वेळ निर्धारित आहे आणि त्याच वेळेस त्याला जायचे असते. अकाल मृत्यू हा ईश्वराचा दंड असतो ज्यात व्यक्तीचे शरीर सुटून जात पण त्याच्या आत्मेला परलोकात प्रवेश करण्याची परवानगी नसते आणि जोपर्यंत त्याची वास्तविक मृत्यूची वेळ येत नाही तो बीनं शरीराचा भटकत असतो.  
 
आपल्या नाकाचा पुढचा भाग बघू शकत नसाल तर हे संकेत आहे की मृत्यू हळू हळू तुमच्या जवळ येत आहे.  
 
तुमची सावली तुम्हाला दिसत नसेल तर मृत्य जवळ येण्याचे संकेत आहे.  
 
सर्व काही ठीक असले तरी आरशात आपला चेहरा स्पष्ट दिसत नसेल किंवा आरशात स्वत:ला बघून ओळखू शकत नसाल.  
 
शिव पुराणात सांगण्यात आले आहे की मृत्यूच्या 6 महिने अगोदर व्यक्तीची जीभ योग्य प्रकारे काम करणे बंद करून देते. व्यक्तीला भोजनाचा स्वाद घेता येत नाही आणि बोलण्यात देखील त्रास होऊ लागतो.  
 
जीभ शिवाय तोंड, कान, डोळे देखील योग्य प्रकारे काम करणे बंद करून देतात. शरीराच्या या ज्ञानेंद्र्या एकसाथ काम करणे बंद करून देतात तर हे मृत्यू जवळ येण्याचे संकेत आहे.  
 
आकाशात जेव्हा तारे दिसत नसतील तर हे संकेत आहे की जीवनातील काहीच महिने बाकी उरले आहे.  
 
मृत्यु जवळ आल्याने व्यक्तीला चंद्र सूर्य सामान्य दिसत नाही व यांच्या भोवती काळे किंवा लाल घेरे दिसू लागतात. 

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments