Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्णाला मारणे आवश्यक आहे... असं का म्हणाला कृष्ण?

कर्ण
Webdunia
हे तर सर्वांना माहीत आहे की महाभारताच्या युद्धात कायदा मोडून कृष्णाने अर्जुनाला कर्णाचा वध करायला भाग पाडले होते. ज्यामागे एकच उद्देश्य होता तो म्हणजे धर्माची रक्षा.
 
कर्ण हा सूर्यपुत्र आणि एक असा महान योद्धा होता ज्याकडे स्वत:च्या रक्षेसाठी कवच आणि कुंडल होते. त्याला पराजित करणे अजुर्नालाही अशक्यच होते परंतू हे सर्व कसे आणि का घडले जाणून घ्या:
 
ध्येय महत्त्वाचे आहे
भगवद् गीतेत कृष्णाने स्पष्ट रूपात म्हटले आहे की ध्येय महत्त्वपूर्ण आहे ना की तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग. महाभारतात कृष्णाचा पहिला ध्येय धर्माची रक्षा करणे आणि अधर्माचे नाश करणे आहे.
 
परंपरागत नियम मोडणे
धर्माची रक्षा करण्यासाठी कृष्णाने नियम भंग केले. कर्णांची हत्या याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. युद्ध दरम्यान कर्ण निःशस्त्र असताना अर्जुनने कर्णाचा वध करण्याचा सल्ला दिला. यामुळे पांडव पुढील युद्ध लढून जिंकू शकले.
 
परिस्थितीचा फायदा
महाभारत हे साधारण युद्ध नव्हतं कारण हे दोन कुटुंबातील युद्ध होतं ज्यातून एकाचा सर्वनाश होणे निश्चित होते. म्हणूनच धर्माची रक्षा करण्यासाठी कृष्णाने निःशस्त्र कर्णाला मारण्याचा निर्णय घेतला.

 
सर्वात मोठा अडथळा
कर्ण सर्वात शक्तिशाली होता आणि अर्जुनावर मात करण्यात सर्वात सक्षम. त्यातून एकाची मृत्यू निश्चित होती म्हणून कृष्णाप्रमाणे कर्णाला मारणे आवश्यक होते.
 
धर्माची जीत निश्चित आहे
अधर्माच्या मार्गावर चालणार्‍याचा विनाश निश्चित आहे. कर्ण चुकीचा माणूस नव्हता परंतू त्याने चुकीच्या लोकांचा साथ दिला म्हणून मरण पावला. परंतू त्याच्या कौशल्याचे गुणगान आजही केले जातात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Gudi Padwa 2025: गुढी पाडवा सणाबद्दल 10 खास गोष्टी

Ram Navami 2025 राम नवमी कधी? दुर्मिळ योगायोग, योग्य तारीख- शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

Sheetala Saptami 2025 शीतला सप्तमी कधी ? शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

शीतला आरती Shitala Mata Aarti

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments