Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पायात घालू नये सोन्याचे दागिने, वाईट परिणाम होतात

Webdunia
सोन्याचे दागिने घालण्याचा शौक स्त्रियांचा नव्हे तर पुरुषांना देखील असतो. परंतू काय आपल्याला हे माहीत आहे का की सोनं कधी पायात घालू नये. 
 
स्वर्ण म्हणजे सोनं गुरु ग्रहाची धातू मानले जाते. ज्यांच्या पत्रिकेत गुरु ग्रह चांगल्या स्थिती असतो त्यांनी आविष्यभर सोन्याचे दागिने घालण्याची संधी मिळत असते. अशा लोकांना कधी पेश्याची कमी भासत नाही. परंतू शास्त्रांप्रमाणे सोन्याचे दागिने कधीही पायात घालू नये. याने गुरु ग्रहाचे वाईट परिणाम जाणवतात.
 
असेच सोन्याच्या दागिन्याचं हरवणे किंवा रस्त्यावर सापडणे शुभ मानले जात नाही. सोनं हरवणे आणि सापडणे अशुभ असतं. सोन्याची वस्तू हरवण्याने वाद, क्लेश आणि आजार होण्याची शक्यता असते. याचा अर्थ ग्रहांच्या वाईट परिणाम सुरू झाला आहे. या व्यतिरिक्त कोणाचे हरवलेले दागिने आपल्याला मिळून ते आपण घरात ठेवले तर याने खर्च वाढतं. अशुभ बातमी कळू शकते.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments