Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्‍ताने आपल्या भारतातील उच्चायुक्तांना परत बोलावले

Webdunia
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (08:58 IST)
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसारिया यांना दिल्लीला बोलावले होते. आता पाकिस्‍ताननेही आपल्या भारतातील उच्चायुक्तांना परत बोलावले आहे. पाकचे उच्‍चायुक्‍त सोहेल महमूद यांना चर्चेसाठी पाककडून परत बोलावले आहे. सोहेल महमूद पाकिस्‍तानला रवाना झाल्‍याची माहिती पाकिस्‍तानच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयकडून देण्‍यात आली आहे. पाकच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाकडून यासंबंधीत एका ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे की, चर्चेसाठी आमच्‍या देशाचे उचायुक्‍त सोहेल महमूद यांना परत बोलवले आहे. ते सोमवारी दिल्‍लीतून पाकिस्‍तानला रवाना झाले आहेत. 

संबंधित माहिती

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

पुढील लेख
Show comments