Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तान करणार 30 भारतीयांची सुटका

Webdunia
इस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने पाक तुरंगांत असलेल्या 30 भारतीय नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज जाहीर केला. 
 
या 30 नागरिकांची सुटका येत्या स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार आहे. यातून 27 मच्छीमार आहे ज्यांना पाक समुद्र हद्दी मासेमारी करताना अटक केली गेली होती तसेच तीन नागरिकांना बॉडूर जवळून अटक करण्यात आली होती.
 
त्यांच्याकडून कसल्याही प्रकाराची संयशित वस्तू मिळालेली नाही म्हणून मानवतेच्या दृष्टीकोनातून पुन्हा आपल्या देशात पाठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

पुढील लेख
Show comments