Festival Posters

मुंबई इंडियन्समुळे तब्बल ४ संघ अडचणीत; कसं काय?

Webdunia
बुधवार, 27 एप्रिल 2022 (08:10 IST)
तब्बल आठ सामन्यांच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचा यंदाच्या पर्वाचा प्रवास जवळपास संपुष्ठात आला आहे. मात्र, मुंबई इंडियन्स संघाचे अद्याप काही सामने शिल्लक आहेत. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने जोरदार ठक्कर दिली तर काठावरील संघांना त्याचा फटका बसू शकतो. आता मुंबई इंडियन्सचा हा दणका कसा आणि कोणला बसतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
 
मुंबई इंडियन्सचे अद्याप सहा सामने बाकी आहेत. या सहा सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्सकडून होईल. मात्र, मुंबई इंडियन्सकडून पराभव स्विकारावा लागणाऱ्या संघाना त्याचा चांगला फटका बसू शकतो. मुंबई इंडियन्सचे यापुढचे सामने राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपरकिंग्स, सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपीटल्ससोबत आहे. यातील राजस्थान आणि गुजरातचे संघ अव्वल चारमध्ये आहेत. मात्र, गुणांच्या तक्ता लक्षात घेता कोलकत्ता, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई या संघाना मात्र पराभवाचा मोठा फटका बसू शकतो. विशेषत: चेन्नईला उर्वरीत सहा सामन्यात मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहे. चेन्नईला एक पराभव सुद्धा प्लेऑफमधून बाहेर काढू शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

न्यूझीलंडच्या वेस्ट इंडिजवरील विजयामुळे भारताचा WTC टेबलमध्ये स्थान घसरला

U19 Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल जाणून घ्या

चार भारतीय खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा आरोप! बोर्डाने केले निलंबित, एफआयआर दाखल

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

पुढील लेख
Show comments