Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL 2022 : सलग आठ पराभवानंतर मुंबईचा कोच महेला जयवर्धने निराश, भासली सुधार करण्याची गरज

Webdunia
सोमवार, 25 एप्रिल 2022 (17:28 IST)
Mumbai Indians in IPL 2022 : मुंबई इंडियन्स संघाचा हेड कोच महेला जयवर्धने आयपीएल 2022 मध्ये आपल्या संघाच्या खराब प्रदर्शनामुळे निराश झाला असून यामागे खराब फलंदाजी मुख्य कारण असल्याचं सांगत आहे. तसेच फलंदाजांना स्वत:च्या कामगिरीचा विचार करुन समीक्षण करण्याचीही गरज असल्याचं देखील तो म्हणाला.
 
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. या हंगामातील मुंबईच्या संघाचा सलग आठवा पराभव आहे. मुंबईच्या या पराभवानंतर कोच जयवर्धने म्हणाला, "मला फलंदाजांच्या कामगिरीचं समीक्षण करण्याची गरज आहे. कारण संघाने याआधी उत्तम प्रदर्शन केलं आहे. त्याच्या कामगिरीमुळेच पाच वेळा आयपीएलचा चषक उंचावला. मात्र आज फलंदाजांची खास कामगिरी न झाल्याने पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान गोलंदाजीतही काही सुधार करण्याची गरज असल्याचे त्याने म्हटले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

भारताचा सामना न्यूझीलंडशी,रीफेल आणि इलिंगवर्थ मैदानावर पंच असतील

UP vs MI: मुंबईने यूपीचा सहा विकेट्सने पराभव केला, हेली मॅथ्यूजने अष्टपैलू कामगिरी केली

Mohammed Shami Energy Drink Controversy : खेळ, धर्म आणि समाज यांच्यातील तणाव

विराट खेळत असताना अनुष्का झपकी घेताना दिसली VIDEO

IND vs AUS: 8 हजार पेक्षा धावा करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज बनला

पुढील लेख
Show comments