rashifal-2026

सावधान : आता व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये राहणार पोलिस

Webdunia
शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:37 IST)
महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे समाजात पसरत असलेली तेढ. छोट्या कारणांनी होणारे खून, अफवा आणि इतर गोष्टीवर आळा घातला जाणार आहे. इतकी समाज जागृती करून सुद्धा कोणताही फरक पडत नाही त्यामुळे हे पाऊल सरकारने उचलले आहे. राज्यात एक अफवा मुळे जीवघेण्या 11 घटना.घडल्या आणि  7 जणांची हत्या झाली तर  16 जण जखमी झाले आहेत. कोणतीही शहानिशा न करता मेसेज एका सेकंदात फॉरवर्ड होतो. पण त्याचे परिणाम काय होतील याचा कुणीही विचार करत नाही. म्हणूनच आता महाराष्ट्र पोलिसांनी ही नामी युक्ती काढली आहे. राज्यातील जवळपास सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना अधिकात अधिक अश्या सर्व व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
जगभरात व्हॉट्सॅप यूजर्सची संख्या 150 कोटींच्या घरात आहे. त्यातले तब्बल 20 कोटी ग्राहक हे भारतातले आहेत. आकडेवारीनुसार जगभरातले यूजर्स रोज 6 हजार कोटी मेसेज पाठवतात. त्यात भारत हा सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे समाज आणि पोलीसांनवर मोठी जबाबदारी असणार आहे. तुम्ही ही बातमी वाचत असला तो पर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये शहरातील पोलीस मामा आधीच शामिल झाले असतील त्यामुळे सावधानता बाळगा, अफवा पसरवू नका. समाजघातक गोष्टी पसरवू नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले नेते बनले, पवन चामलिंग यांना मागे टाकले

पुढील लेख
Show comments