Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत सरकारच्या विरोधात कोर्टापर्यंत पोहोचला WhatsApp, म्हणाले - नवीन कायद्यांमुळे गोपनीयता संपुष्टात येईल

Webdunia
बुधवार, 26 मे 2021 (11:55 IST)
भारत सरकारच्या आयटी नियमांच्या विरोधात फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग App व्हाट्सएप (WhatsApp) न्यायालयात पोहोचला आहे. नवीन नियमांमध्ये व्हॉट्सअॅप आणि तत्सम कंपन्यांना त्यांच्या मेसेजिंग अॅपवर पाठविलेल्या मेसेजच्या ऑरिजिनचा मागोवा ठेवावा लागेल, म्हणजेच ज्याठिकाणी हा संदेश प्रथम पाठविला गेला. या नियमांविरोधात कंपनीने 25 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
 
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हॉट्स अॅपच्या प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली की, 'मेसेजिंग Appला अशा प्रकारे चॅटचे या प्रकारे ट्रेस ठेवणे सांगणे हे WhatsAppवर पाठविलेल्या सर्व मेसेजवर लक्ष ठेवण्यासारखे आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन दूर करेल आणि लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करेल.
 
कंपनीने असेही म्हटले आहे की, 'यादरम्यान, कोणत्याही माहितीसाठी कायदेशीररीत्या विचारलेल्या कायदेशीर विनंतीस उत्तर देण्यासह लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही भारत सरकारशी बोलणी सुरू ठेवू.'
 

संबंधित माहिती

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

पुढील लेख
Show comments