Marathi Biodata Maker

"महाराज उद्या केव्हां येऊ?"

Webdunia
शुक्रवार, 9 जुलै 2021 (17:07 IST)
"महाराज माझे मन स्थिर होत नाही, खूप चंचल आहे. काय करावे?" गण्याने महाराजांना विचारले.
 
"पायाच्या एका करंगळीवर हातोडीने मोजून तीन दणके दे. तुझे मन स्थिर होईल. चंचलता पूर्णपणे जाण्यासाठी असे सतत एकवीस दिवस कर." महाराज म्हणाले.
 
गण्या उठला. खाली वाकला. तो नमस्कार करेल ह्या समजूतीने महाराजांनी पाय पुढं केले... 
 
काही कळण्याच्या आत हातोडीचे तीन दणके त्याने महाराजांच्या पायाच्या करंगळीवर हाणले. महाराज लागले बोंबलायला. गण्याने हळूच विचारले, "महाराज उद्या केव्हां येऊ?"

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीचे पहिले शोमन होते, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात क्लॅप बॉय म्हणून केली

मल्याळम अभिनेता अखिल विश्वनाथ यांची गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षांच्या डेटिंगनंतर अर्जुन रामपालने प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रिएड्स शी साखरपुडा केला

घोड्याच्या नालसारखा आकार आणि बदलत्या रंगांसाठी प्रसिद्ध चित्रकूट धबधबा

75व्या वाढदिवसानंतर, रजनीकांत कुटुंबासह तिरुपतीला पोहोचले

पुढील लेख
Show comments