Publish Date: Wed, 09 Nov 2022 (21:05 IST)
Updated Date: Wed, 09 Nov 2022 (21:10 IST)
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, आळस म्हणजे काय?
एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली
आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
यालाच म्हणतात आळस...
मास्तरांनी विद्यार्थ्याला बदडून काढले !
Edited by - Priya Dixit