rashifal-2026

जगनमोहन रेड्डी यांनी फोन उचलला नाही

Webdunia
मंगळवार, 21 मे 2019 (17:40 IST)
आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांनी २३ मे नंतर काय करायचं? याचे पत्ते उघड केलेले नाहीत. जगनमोहन रेड्डी यांच्याशी सुद्धा शरद पवार यांनी टेलिफोनद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तुर्तास तरी त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. याबाबतचे वृत्त डेक्कन क्रोनिकल या वेबसाईटने दिले आहे. जगन मोहन रेड्डी यांनी कोणत्याही एका बाजुला न वळता निकालापर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतलेला आहे.
 
एक्झिट पोलनुसार वायएसआर यांना आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभेत जर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर रेड्डी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments