Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही भेट राजकीय नव्हती : राधाकृष्ण विखे पाटील

Webdunia
सोमवार, 13 मे 2019 (16:57 IST)
काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेतली. पण ही भेट राजकीय नव्हती, असं स्पष्टीकरण विखे पाटलांनी दिलंय. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी या भेटीत केल्याचं विखे पाटलांनी सांगितलं. शिवाय नगर जिल्ह्यातील पाण्याचा मुद्दा गिरीश महाजनांसमोर मांडल्याचंही सांगितल. 
 
सध्या विविध मंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे दुष्काळी दौरे सुरु आहेत. पण दुष्काळावरुन कुणीही राजकारण करु नये असं आवाहन विखे पाटलांनी केलंय. शासकीय पातळीवर सध्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी योजना सुरुच आहेत, पण नगर जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत विखे पाटलांनी गिरीश महाजनांशी चर्चा केली.
 

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments