Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुपारी एक पर्यंत शांत रहा शिवसेनेन दिला यांना दम

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (08:47 IST)
लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतो आहे. याच कारणामुळे आज दुपारी एकपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश शिवसेनेकडून प्रवक्त्यांना दिले आहेत. शिवसेना भवनात प्रवक्त्यांची बैठक पार पडली, त्यावेळी निकालाच्या दुपारी एकपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका असे शिवसेनेकडून प्रवक्त्यांना सांगण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले असून, एका मराठी वृत्त वाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान रविवारी 19 मे रोजी पूर्ण झाले, मग विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल समोर आले. यातील जवळपास सर्वच पोल्सनी देशात एनडीएचं सरकार येणार सांगितले आहे असा अंदाज व्यक्त केला. याशिवाय राज्यातही शिवसेना-भाजपाला चांगलं यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र तरीही शिवसेनेनं एक वाजेपर्यंत आपल्या प्रवक्त्यांना माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना केल्या आहेत. दुपारपर्यंत जेव्हा मतमोजणीचा कल स्पष्ट होईल तेव्हा पक्ष सांगेल तेव्हा मत व्यक्त करा असे सांगितले आहे. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments