Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Fact Check: सैंधव मिठासह कच्चा कांदा खाल्ल्याने कोरोना नष्ट होतो? जाणून घ्या सत्य

Webdunia
गुरूवार, 22 एप्रिल 2021 (13:48 IST)
देशात ज्या वेगानं कोरोना केसे वाढत आहे त्याच वेगानं या प्राणघातक संक्रमणापासून बचवासाठी अनेक घरगुती उपचार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशाच एका मेसेजमध्ये दावा केला जात आहे की सैंधव मिठासह कच्चा कांदा खाल्ल्याने कोरोना संसर्गचा नायनाट होतो.
 
काय आहे दावा -
सोशल मीडियावर एक ऑडियो शेअर होत आहे ज्यात दावा केला जात आहे की सैंधव मीठ आणि लाल कच्चा कांदा सोलून खाल्ल्याने 15 मिनिटानंतर कोरोना रुग्ण बरा होतो.
 
काय आहे सत्य-
व्हायरल होत असलेला दावा सत्य नसल्याचं कळून आलं आहे. भारत सरकाराच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) च्या फॅक्ट चेक विंगने ट्विट करत हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. हे असत्य आहे. PIB प्रमाणे याचे कुठलेही वैज्ञानिक प्रमाण नाही की सैंधव मिठासह कच्चा कांदा खाल्ल्याने कोरोना व्हायरसवर उपचार केला जाऊ शकतो.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments