Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Fact Check: सैंधव मिठासह कच्चा कांदा खाल्ल्याने कोरोना नष्ट होतो? जाणून घ्या सत्य

Fact Check
Webdunia
गुरूवार, 22 एप्रिल 2021 (13:48 IST)
देशात ज्या वेगानं कोरोना केसे वाढत आहे त्याच वेगानं या प्राणघातक संक्रमणापासून बचवासाठी अनेक घरगुती उपचार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशाच एका मेसेजमध्ये दावा केला जात आहे की सैंधव मिठासह कच्चा कांदा खाल्ल्याने कोरोना संसर्गचा नायनाट होतो.
 
काय आहे दावा -
सोशल मीडियावर एक ऑडियो शेअर होत आहे ज्यात दावा केला जात आहे की सैंधव मीठ आणि लाल कच्चा कांदा सोलून खाल्ल्याने 15 मिनिटानंतर कोरोना रुग्ण बरा होतो.
 
काय आहे सत्य-
व्हायरल होत असलेला दावा सत्य नसल्याचं कळून आलं आहे. भारत सरकाराच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) च्या फॅक्ट चेक विंगने ट्विट करत हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. हे असत्य आहे. PIB प्रमाणे याचे कुठलेही वैज्ञानिक प्रमाण नाही की सैंधव मिठासह कच्चा कांदा खाल्ल्याने कोरोना व्हायरसवर उपचार केला जाऊ शकतो.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात चेन स्नॅचर चेन्नई पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये ठार

LIVE: वर्धा जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायत क्षेत्रात 'आपले सरकार' केंद्रे स्थापन होणार

तीन मुलांचे मृतदेह त्यांच्या घरात रहस्यमय मृतावस्थेत आढळले

‘मनसेला शेवटचा इशारा…’,मराठी न बोलल्याने हिंदी भाषिकांना मारहाण केल्याबद्दल चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी संतप्त

उद्धव ठाकरे हे आधुनिक जगाचे औरंगजेब आहे... शिवसेना नेत्याने विधानावरून गदारोळ

पुढील लेख
Show comments