suvichar

आर्ची निघाली परीक्षेला, महाविद्यालयाने मागितला बंदोबस्‍त

Webdunia
गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (08:39 IST)
सैराटची आर्ची अर्थातच रिंकू राजगुरू ही इयत्ता १२ वीची परीक्षा देणार आहे. गुरुवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. त्‍यामुळे ती शिकत असलेल्‍या महाविद्‍यालयाने पोलिसांकडे बंदोबस्‍ताची मागणी केली आहे. 
 
परीक्षेच्या काळात रिंकूच्‍या परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी महाविद्यालयाने केली आहे. रिंकू ही सोलापुरातील टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देणार आहे. यावेळी येथे तिच्‍या फॅन्‍सची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सुरक्षेच्‍या कारणास्‍तव पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. जय तुळजाभवानी महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी सातपुते यांनी पोलिस ठाण्याला पत्र लिहिले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजने'वर भर देत घोषित केले

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

पुढील लेख
Show comments