Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार: विराट,मीराबाई चानू यांची शिफारस

Webdunia
सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (17:28 IST)
भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहली आणि स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. पुरस्कार खेल रत्न अर्जुन पुरस्कार समितीने या नावांची शिफारस केली आहे. २०१६ सालीही विराट कोहलीच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली होती. 
 
गेल्या काही वर्षात विराट कोहली चांगली कामगिरी करून आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. कोहलीच्या नावाला क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी मंजूरी दिली तर विराट कोहली खेल रत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू होईल. तर गेल्या वर्षी वर्ल्ड चँपियनशीप मध्ये ४८ किलो वर्गात सुवर्ण पदकाची कमाई करणार्‍या मीरबाई चानूचे नावाची शिफारसही या पुरस्कारासाठी केली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments