Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार: विराट,मीराबाई चानू यांची शिफारस

Webdunia
सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (17:28 IST)
भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहली आणि स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. पुरस्कार खेल रत्न अर्जुन पुरस्कार समितीने या नावांची शिफारस केली आहे. २०१६ सालीही विराट कोहलीच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली होती. 
 
गेल्या काही वर्षात विराट कोहली चांगली कामगिरी करून आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. कोहलीच्या नावाला क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी मंजूरी दिली तर विराट कोहली खेल रत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू होईल. तर गेल्या वर्षी वर्ल्ड चँपियनशीप मध्ये ४८ किलो वर्गात सुवर्ण पदकाची कमाई करणार्‍या मीरबाई चानूचे नावाची शिफारसही या पुरस्कारासाठी केली आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments