Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पिक विमाबाबत जून महिन्यापर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय होणार

Webdunia
बुधवार, 16 मार्च 2022 (21:13 IST)
शेतकऱ्याऐवजी केवळ विमा कंपन्याच मोठ्या होणार असतील तर यात बदल केला पाहीजे. त्यामुळे पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत बदल करण्यासाठी यावर्षी जून महिन्यापर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.
 
बीड जिल्ह्यात पिक विम्याचा कार्यक्रम राज्य सरकारने प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता. राज्यात ही योजना राबविण्याची मागणी आम्ही मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून केली होती. अधिवेशन संपल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे हे पीक विमा योजनेसंदर्भात विरोधी पक्षनेते आणि इतर सदस्यांशी चर्चा करणार आहेत असे पवार यांनी सांगितले. 
 
सरकारतर्फे शेतकऱ्यांचा १० हजार कोटींचा विमा उतरविण्यात येतो. मात्र, त्यातील केवळ तीन ते चार हजार रुपयेच त्यांना मिळतात. बहुतेक विमा कंपन्या या केंद्र सरकारच्या अखत्यारित येत आहेत. गुजरात राज्याने शेतकऱ्यांचा विमा उतरवण्याचे बंद केले आहे. मात्र, त्यांनी पर्यायी व्यवस्था केली आहे. केंद्र, राज्य आणि शेतकऱ्यांनी एवढी मोठी रक्कम भरूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लोकसभेत असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर ओवेसींनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, संसदेत गदारोळ

मराठा आरक्षण : माझ्या समाजाचे नेते माझ्या सोबत नाही, मी एकटा लढत आहे -मनोज जरांगे पाटील

नागपूर, इंदूर-भोपाळ, जयपूर ते देशभरातील शहरांमध्ये FIITJEE सेंटर्स का बंद केली जात आहेत, काय आहे घोटाळा?

निलेश लंके यांनी घेतली इंग्रजीतून खासदारकीची शपथ

नागपूर विमानतळाच्या टॉयलेट मध्ये बॉम्बचा धमकीचा ईमेल

सर्व पहा

नवीन

पुणे बार पार्टी प्रकरण: उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला

राहुल गांधी आणि अखिलेश यांनी हातात संविधान घेऊन घेतली शपथ

डेव्हिड वॉर्नरचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

Pune Accidet Case :अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहातून सोडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

पुढील लेख
Show comments