rashifal-2026

कमी होऊ लागले कॅशलेस व्यवहार

Webdunia
वर्ष 2016, तारीख 8 नोव्हेंबर, संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या संबोधनात त्यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटांवरून मध्यरात्रीपासून बंदी घालण्यात आली होती.
 
नोटाबंदी नंतर डिजीटल पेमेंटमध्ये वाढ झाली आहे. पेमेंट्स काउंसिल ऑफ इंडियाप्रमाणे नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराचा वेग 40 ते 70 टक्के वाढली आहे. आधीही हा वेग 20 ते 50 टक्के होती. नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराचा वेग वाढताना दिसला तरी काही महिन्यानंतर यात कमी येऊ लागली आणि लोकं पुन्हा कॅश वापरू लागली.
 
नंतर या व्यवहारामध्ये चांगलीच कमी येऊ लागली. मागील नोव्हेंबर महिन्यात 67.149 कोटी डिजीटल व्यवहार झाले होते. डिसेंबर महिन्यात हे वाढून 95.750 कोटीपर्यंत पोहचले. तसेच या जुलैमध्ये ही आकडेवारी कमी होऊन 86.238 कोटीपर्यंत आली. रेकॉर्ड्सप्रमाणे आरटीजीएस आणि एनईएफटी ट्रांसफर 2016-17 मध्ये क्रमश: 6 टक्के आणि 20 टक्के वाढले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात महायुतीने 'महाविजय'ची घोषणा केली; गडकरींनी फडणवीस आणि शिंदे यांचे अभिनंदन केले

Maharashtra Municipal Election Results "हा महायुतीचा भव्य विजय असून आम्ही प्रत्येक शहरात बदल घडवून आणू," -फडणवीस

LIVE: अनोखा विजय; एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक जिंकली

अनोखा विजय; एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक जिंकली

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडचा सूर्यास्त! ४० वर्षांनंतर महापालिका निवडणुकीत बीएमसीचा बालेकिल्ला कोसळला

पुढील लेख
Show comments