suvichar

कमी होऊ लागले कॅशलेस व्यवहार

Webdunia
वर्ष 2016, तारीख 8 नोव्हेंबर, संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या संबोधनात त्यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटांवरून मध्यरात्रीपासून बंदी घालण्यात आली होती.
 
नोटाबंदी नंतर डिजीटल पेमेंटमध्ये वाढ झाली आहे. पेमेंट्स काउंसिल ऑफ इंडियाप्रमाणे नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराचा वेग 40 ते 70 टक्के वाढली आहे. आधीही हा वेग 20 ते 50 टक्के होती. नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराचा वेग वाढताना दिसला तरी काही महिन्यानंतर यात कमी येऊ लागली आणि लोकं पुन्हा कॅश वापरू लागली.
 
नंतर या व्यवहारामध्ये चांगलीच कमी येऊ लागली. मागील नोव्हेंबर महिन्यात 67.149 कोटी डिजीटल व्यवहार झाले होते. डिसेंबर महिन्यात हे वाढून 95.750 कोटीपर्यंत पोहचले. तसेच या जुलैमध्ये ही आकडेवारी कमी होऊन 86.238 कोटीपर्यंत आली. रेकॉर्ड्सप्रमाणे आरटीजीएस आणि एनईएफटी ट्रांसफर 2016-17 मध्ये क्रमश: 6 टक्के आणि 20 टक्के वाढले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

चॅम्पियन वेटलिफ्टर साईराज परदेसी डोपिंगमध्ये पकडला गेला, चाचणी पॉझिटिव्ह आली

महाराष्ट्रात नवीन एआय आयुक्तालय स्थापन केले जाईल, महावितरणाचे दोन भागांत विभाजन केले जाईल

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवई यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे खळबळ, ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

पुढील लेख
Show comments