Festival Posters

Chief Minister Uddhav Thackeray: शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Webdunia
मंगळवार, 17 मे 2022 (18:36 IST)
राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागीलहंगामाच्या तुलनेत2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक  शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे  नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त ऊस  गाळप अनुदानाबाबत झालेल्या बैठकीत दिले. शेतकऱ्यांच्या  हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप  अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

वर्धा येथील सेलू येथे बिबट्याचा हल्ला; बचावकार्यादरम्यान दोन जण जखमी

LIVE: बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

आई रागावली; जळगावच्या जोशी कॉलनीतील आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

भाजपची 'परिवर्तन यात्रा' चार विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच वेळी सुरू होणार, अमित शाह करणार सुरुवात

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; इको कारची टेम्पोशी टक्कर झाल्याने तीन जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments