suvichar

बांधकाम साहित्य महाग वाढणार घरांच्या किंमती

Webdunia
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (16:29 IST)
बांधकामाशी निगडित साहित्याचे दर वाढत आहेत, त्यामुळे येत्या काळात  घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाचा भार वाढणार आहे. यामध्ये  सिमेंट टनामागे ५००, तर लोखंड ७५० रुपयांनी महागले असून,  सिमेंट दरातील वाढीला देशांतर्गत कंपन्यांचा निर्णय घेतला आहे, तर लोखंडच्या किमतीतील वाढीला आंतरराष्ट्रीय बाजार कारणीभूत ठरले आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट,  लोखंड  दोन अत्यावश्यक घटकांचा बाजार नेहमीच कमालीचा अस्थिर राहतो. २०१८ च्या  आॅक्टोबरपासून स्थिर असलेले सिमेंट आणि लोखंडाचे दर आता वाढतांना दिसून येत आहेत.  देशातील प्रमुख सिमेंट उत्पादक हे दक्षिण भारतातील आहेत. दक्षिणेतील उत्पादकांनी किंमत वाढविण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम देशभरातील बाजारावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. कंपन्यानी आता मार्च २०१९ अखेर  आल्याने नफा वाढविण्याच्या हेतूने किमतीत वाढ केली आहे. मागणी अभावी या कंपन्यांची विक्री घटत आहे. त्यामुळे  नफाही फार  कमी होत आहे. नफा घटला की त्याचा परिणाम कंपन्यांच्या मानांकनांवर होतो.  मानांकन घटले की विदेशातील मागणी कमी होते. यामुळेच या कंपन्यांनी सिमेंटच्या ५० किलोच्या प्रति पोत्यामागे २० ते २५ रुपये वाढ करण्याचे ठरवले आहे. देशभरात सिमेंटच्या एका पोत्याची सरासरी किंमत ३२५ रुपयांवर असून, .
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोखंड जवळपास ४० डॉलर प्रति टन महाग झाले आहे. त्यामुळे घरे महागतील असे चिन्हे आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

भोंदू बाबा खरातच्या कॉल कनेक्शनवरून राजकारण तापले, उपमुख्यमंत्री यांना १७ कॉल केल्याचा अंजली दमानिया यांचा दावा

अशोक खरात हा १३० बनावट खात्यांचा नॉमिनी; एसआयटीच्या तपासात कोट्यवधी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा धक्कादायक खुलासा

वैभव सूर्यवंशीने आशिष नेहराच्या पाया पडून घेतला आशीर्वाद; सर्वांची मने जिंकली

फडणवीस यांची राज्यव्यापी जनसंवाद योजना; ५ ते १२ एप्रिल दरम्यान विशेष कार्यक्रमांचे आयोजन

Babasaheb and Mata Ramabai's wedding anniversary रमाबाईंचा बाबासाहेबांच्या जीवनावर होता प्रभाव

पुढील लेख
Show comments