Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्व डाळींच्या निर्यातींवरचे प्रतिबंध हटवले

डाळ निर्यात
Webdunia
केंदीय मंत्रिमंडळाने सर्व डाळींच्या निर्यातींवरचे प्रतिबंध हटवले आहेत. देशभरात डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये तूर, मूग आणि उडीद निर्यातीवरचे निर्बंध हटवले होते.  जवळपास सात वर्षांनंतर निर्यातीची परवानगी मिळाली आहे.
 
आपल्या देशाची गरज अंदाजे २ कोटी २० लाख टन डाळ इतकी आहे, गेले काही वर्ष आपलं उत्पादन १ कोटी ८० लाख ते १ कोटी ९० लाख टन या दरम्यान रेंगाळतंय. मात्र यंदा 2 कोटी 30 लाख टन डाळ उत्पादनातून मिळणार आहे. आपला देश डाळ उत्पादनात पहिल्या क्रमांकावर, डाळ खाण्यात पहिल्या क्रमांकावर आणि डाळ आयात करण्यातही आपला देश पहिल्या क्रमांकावर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भाजप नेत्याने घरात गोळीबार केला, 3 मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

पुण्यात एका अभियंत्याने पत्नीवर विश्वासघातचा संशय घेऊन त्याच्या अल्पवयीन मुलाचा गळा चिरला

23 मार्च हा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा शहीद दिवस

LIVE: शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे राजकीय खळबळ,संजय राऊत म्हणाले

शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे राजकीय खळबळ,संजय राऊत म्हणाले-

पुढील लेख
Show comments