पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती दैनंदिन व्यवहारवर देखील उमटले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती पांचशे-एक हजार रूपयांच्या नोटा बंद झाल्याने व्यवहार करणे कठीण झाले असल्याने गुरुवारपासून लासलगांव, मनमाड, पिंपळगाव, नांदगांव या कृषी उत्पन्न बाजार समिती १४ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहे.