Dharma Sangrah

राज्यभरात महावितरणकडून भारनियमन लागू

Webdunia
ऐन उन्हाळ्यात राज्यभरात गरजेनुसार सर्व ठिकाणी महावितरणकडून भारनियमन लागू केले जाणार आहे. औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे. जवळपास 4100 मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पावर प्लांट आणि NTPC मधून महावितरणला वीज उपलब्ध झाली नसल्याने भारनियमनाचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 
 
महावितरणच्या या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण महावितरणकडून शेतीपंपांचा वीज पुरवठा थांबवून घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

महिला अधिकाऱ्याने १.५ कोटींत १२ वर्षांनी लहान प्रियकराला त्याच्या पत्नीकडून विकत घेतले

मुंबई : जोडप्याला एसयूव्हीने धडक दिल्यानंतर ९ दिवसांनी तरुणाचा मृत्यू; अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर कारवाई

LIVE: राजमाता जिजाऊ' बसेस एसटी सेवेत सामील होणार

सोलापूरमध्ये हिट अँड रन अपघातात तीन कॉलेज मित्रांचा मृत्यू; चालक फरार

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त लाखो लोक जमले

पुढील लेख
Show comments