Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंबानी नाही आता अदानी यांची वीज

Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (16:30 IST)
कर्जात बुडालेल्या रिलायन्स एनर्जीचा व्यवसाय प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना विकावा लागला आहे. अनिल अंबानींकडून अदानी समूहाने रिलायन्स एनर्जीचा मुंबईतील व्यवसाय 18,800 कोटी रुपयांना विकत घेतला. रिलायन्स एनर्जी इलेक्ट्रीसिटी जनरेशन, ट्रांसमिशन आणि वितरणाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असून आता ही कंपनी अर्थात अदानी ट्रान्समिशन आता रिलायन्स एनर्जीचा व्यवसाय संभाळणार आहे. 
 

रोख रक्कमेच्या करारातंर्गत  अदानी समूहाने हा व्यवहार केला आहे. मुंबई शहरात रिलायन्स एनर्जीचे 30 लाख ग्राहक असून यापुढे या सर्व ग्राहकांना अदानींच्या नावे वीज बिले जातील.  ऊर्जा क्षेत्रातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याची चर्चा आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

Mahakumbh Fire : महाकुंभमेळा परिसरात लागलेली आग आटोक्यात आली, कोणतीही जीवितहानी झाली नाही

महाकुंभ मेळा परिसरात शास्त्री पुलाखालील पंडालला आग,अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल

सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद शहजाद कोण आहे, त्याचे बांगलादेशशी काय कनेक्शन आहे?

LIVE: बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया

बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया, मी अर्जुन आहे म्हणाले

पुढील लेख
Show comments