Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसबीआयचे पुन्हा बंधने आता खात्यातून काढा फक्त २० हजार

Webdunia
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (17:02 IST)
आपल्या देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममध्ये रोख रक्कम काढण्याची मर्यादा कमी केली आहे. या नवीन निर्णयानुसार  ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार असून, संताप होणार आहे. तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर 31 ऑक्टोबरपासून एका दिवसाला तुम्ही फक्त 20 हजार रुपयेच काढू शकणार आहात. तर एटीएममधून आगोदर रोज एका दिवसात 40 हजार रुपये काढण्याची मर्यादा दिली होती. एसबीआयने याबबात सर्वच शाखांना आदेश दिले असून, लवकरच निर्णय लागू होणार आहे. एटीएमच्या माध्यमातून लोकांचे पैसे लुटण्याचे प्रकार वाढले असल्याने स्टेट बँक ऑफ इंडियांने हा निर्णय घेतला असे स्पष्ट केले आहे. तर डिजिटल व्यवहारांचा चालना देण्यासाठी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे बँकांमध्ये गर्दी वाढण्याची देखील वाढली आहे. तर मोठे व्यवहार करण्यासाठी आता तुम्हाला डिजीटल किंवा बँकेत जावून पैसे काढावे लागणार असून, वर्षभरात एटीएमच्या माध्य़मातून लोकांना फसल्याच्या आणि लुटल्य़ाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बँकेने हे पाऊल उचललं आहे. मात्र या निर्णयामुळे व्यापारी आणि इतर नागरिकांना मोठा संताप होणार आहे.

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

पुढील लेख
Show comments