Dharma Sangrah

विदर्भात गारपीट, शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान

Webdunia
शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (10:53 IST)
विदर्भाला गुरुवारी (2 जानेवारी) वादळी वारे आणि मुसळधार पावसानं झोडपलं. यावेळी गारपीटही मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय.
 
मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडला असून, याचा फटका विशेषत: सोलापुरातील पिकांना बसलाय.
 
तर मराठवाड्यात लातूर, परभणी, हिंगोलीतही पावसानं हजेरी लावलीय. नगरमध्ये द्राक्ष आणि कांद्याचं नुकसान झालं.
 
उत्तरेकडील राज्यांतून सध्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असल्याने राज्यात दोन ते तीन दिवसांपासून थंडीत वाढ झालीय. मात्र, वातावरणात होणारे बदल आणि मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंडीत अडथळा निर्माण होऊन राज्याच्या काही भागात ढगाळ स्थिती निर्माण होतेय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांचा लोकांना सल्ला; म्हणाल्या...

Heat wave warning महाराष्ट्र जास्त का तापत आहे? विदर्भाने राजस्थानला मागे टाकले; भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला

ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा मिळणार की कठोरता वाढणार? बैठकीनंतर मराठी अनिवार्यतेबाबत मंत्री सरनाईक म्हणाले.....

न्यूझीलंडसोबतच्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या

पुढील लेख
Show comments