Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

CoronaVirus : सर्व स्पर्धा रद्द, बीसीसीआयचा मोठा निर्णय

Webdunia
रविवार, 15 मार्च 2020 (12:10 IST)
कोरोना विषाणुच्या धसक्याने बीसीसआयने सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. खेळाडू आणि चाहत्यांचा विचार करून आम्ही सर्वच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
रणजी करंडक स्पर्धेची शुक्रवारी अंतिम फेरी खेळवण्यात आली. पण आता या स्पर्धेनंतर एकही स्पर्धा न भरवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. त्यामुळे आजपासून बीसीसीआयच्या अंतर्गत कोणत्याही स्थानिक स्पर्धा खेळवण्यात येणार नाहीत. कोरोना व्हायरसमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेबरोबरची मालिका शुक्रवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. तोपर्यंत जर कोरोना व्हायरसचा प्रसार थांबला नाही, तर आयपीएलही रद्द करण्यात येऊ शकते. पण सध्याच्या घडीला इराणी ट्रॉफी आणि विजय हजारे करंडक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

T20 WC : T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवीन जर्सी हेलिकॉप्टरमधून लाँच

वेस्टइंडीजला दहशतवाद्यांची धमकी मिळाल्यावर आयसीसीची कारवाई, सुरक्षा योजना बाबत सांगितले

पुढील लेख
Show comments