Festival Posters

भारताने कसोटी मालिका 4-0 ने जिंकली

Webdunia
मंगळवार, 20 डिसेंबर 2016 (16:21 IST)
पाचव्या कसोटीत इंग्लंडला एक डाव आणि 75 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेवर 4-0 अशा दणदणीत विजय मिळविला. करुण नायरच्या त्रिशतकी कारनामा आणि शेवटच्या दिवशी सर जडेजाने घेतलेल्या सात बळींच्या जोरावर भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 207 धावांतच गुंडाळला आणि सामन्यातील नऊ षटके शिल्लक असताना विजय मिळविला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीयं संघाने प्रथमच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-0 अशा फरकाने जिंकली. एका डावात 400 हून अधिक धावा फटकावल्यानंतरही संघाला पराभूत व्हावे लागण्याचा प्रसंग कसोटी क्रिकेटमध्ये चार वेळा घडला आहे. मात्र एकाच मालिकेत डावात चारशेहून अधिक धावा फटकावूनही दोनवेळा डावाने पराभूत होण्याची नामुष्की इंग्लंडवर ओढवली. 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

GT vs RR : दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने

ऋषभ पंतने LSG च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला; फ्रँचायझीची प्रतिक्रिया

आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली

GT vs RR : दुसरा अंतिम सामना कोणता संघ जिंकणार, गुजरात आणि राजस्थान भिडणार

SRH vs RR : वैभवच्या स्फोटक खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला, राजस्थाने बनवले २४३ रन

पुढील लेख
Show comments