Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयसीसीच्या गुणतालिकेत भारताचे अव्वलस्थान कायम

Webdunia
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (12:03 IST)
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कोलकाता कसोटी सामन्यात बांगलादेशवर 1 डाव आणि 46 धावांनी मात केली. या विजयासह भारताने 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतही निर्भेळ यश संपादन केले. भारतीय संघाच्या या विजयामुळे त्यांचे आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेतील स्थान अधिक बळकट झाले आहे. भारत सध्या 360 गुणांसह पहिल्यास्थानावर आहे. भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील 7 सामन्यांध्ये 7 विजय ळिवले आहेत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकाचे संघ पुढीलप्राणे
1) भारत : 7 सामन्यांत 7
विजय 360 गुण
2) ऑस्ट्रेलिया : 6 सामन्यात
3 विजय, 2 पराभव आणि 1
अनिर्णीत 116 गुण
3) न्यूझीलंड : 2 सामन्यात 1
विजय, 1 पराभव 60 गुण

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

MI vs KKR: मुंबई संघ पराभवाची मालिका थांबवण्यासाठी तिसऱ्या सामन्यात कोलकाता विरुद्ध खेळेल

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार,मालिकेचे वेळापत्रक जाहीर

दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्सवर 7 गडी राखून विजय मिळवला

RR vs CSK: ऋतुराजची मेहनत वाया गेली, चेन्नईला हरवून राजस्थानने विजयाचे खाते उघडले

पुढील लेख
Show comments