Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संयुक्त विजेता घोषित करण्याऐवजी पुन्हा सामना खेळवा

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (11:58 IST)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपचा अंतिम सामना ड्रा होईल असे दिसते. त्यामुळे पहिल्यांदाच अंतिम सामन्यात ट्रॉफी शेअर केली जाणार आहे. फुटबॉलमध्ये विजेता घोषित करण्यासाठी पेनल्टी शूटआउट असते. टेनिसमध्येही पाच सेट असतात आणि एक टाय ब्रेकर सेट असतो. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये तसे काही नाही. त्यामुळे तसे न करता तीन-चार दिवसांनी अंतिम सामना खेळवण्यास हरकत नाही, असा सल्ला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आयसीसीला दिला आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

पुढील लेख
Show comments