Marathi Biodata Maker

संयुक्त विजेता घोषित करण्याऐवजी पुन्हा सामना खेळवा

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (11:58 IST)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपचा अंतिम सामना ड्रा होईल असे दिसते. त्यामुळे पहिल्यांदाच अंतिम सामन्यात ट्रॉफी शेअर केली जाणार आहे. फुटबॉलमध्ये विजेता घोषित करण्यासाठी पेनल्टी शूटआउट असते. टेनिसमध्येही पाच सेट असतात आणि एक टाय ब्रेकर सेट असतो. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये तसे काही नाही. त्यामुळे तसे न करता तीन-चार दिवसांनी अंतिम सामना खेळवण्यास हरकत नाही, असा सल्ला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आयसीसीला दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

स्टार खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर, आता रशीद खानला संघात समाविष्ट करण्यात आले

मोहम्मद शमीने निवडकर्त्यांना त्याच्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले, SMAT २०२५ सामन्यात धुमाकूळ घातला

IND vs SA 3rd ODI टीम इंडिया सहा वर्षांच्या विजयाच्या प्रतीक्षेनंतर विशाखापट्टणममध्ये खेळणार

दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी शुभमन आणि हार्दिकचे पुनरागमन, सूर्या कर्णधारपदी

IND vs SA: आयसीसीने भारतीय गोलंदाज हर्षित राणाला दंड ठोठावला

पुढील लेख
Show comments