Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संयुक्त विजेता घोषित करण्याऐवजी पुन्हा सामना खेळवा

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (11:58 IST)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपचा अंतिम सामना ड्रा होईल असे दिसते. त्यामुळे पहिल्यांदाच अंतिम सामन्यात ट्रॉफी शेअर केली जाणार आहे. फुटबॉलमध्ये विजेता घोषित करण्यासाठी पेनल्टी शूटआउट असते. टेनिसमध्येही पाच सेट असतात आणि एक टाय ब्रेकर सेट असतो. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये तसे काही नाही. त्यामुळे तसे न करता तीन-चार दिवसांनी अंतिम सामना खेळवण्यास हरकत नाही, असा सल्ला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आयसीसीला दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

भारताचा अर्शदीप सिंग 2024 चा सर्वोत्कृष्ट पुरुष T20 खेळाडू बनला

तिसऱ्या T20 मध्ये भारताचे प्लेइंग 11 असे असू शकते

रविचंद्रन अश्विन यांना पद्मश्री, पीआर श्रीजेश यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात येणार

भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा पराभव केला

भारतीय संघ विजयी मोहीम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी उतरणार

पुढील लेख
Show comments