Dharma Sangrah

अजिंक्य रहाणे कसोटीत चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल – सचिन तेंडुलकर

Webdunia
गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (12:33 IST)
भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठी जबाबदारी आहे. कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्काची काळजी घेण्यासाठी भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचं नेतृत्व करेल. 
 
माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या मते अजिंक्य रहाणे चतूर आहे, त्यामुळे तो भारताचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल. “विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य भारताचं नेतृत्व करताना पाहणं मनोरंजक ठरेल. तो अतिशय संतुलित आहे. त्याच्यातील आक्रमकता कुठे दाखवायची हे त्याला माहिती आहे. तो मेहनती असून कोणतीही गोष्ट गृहीत धरत नाही. अजिंक्य विराटच्या अनुपस्थितीत भारताचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल अशी खात्री सचिनने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

भारताने दक्षिण आफ्रिकेला नऊ विकेट्सने हरवून मालिका जिंकली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी गिलला खेळण्याची मिळाली परवानगी

पलाशशी लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाचा पहिला व्हिडिओ आला, साखरपुड्याची अंगठी गायब!

सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम मोडत नंबर १ स्थान पटकावले

IND vs SA ODI: शनिवारच्या निर्णायक सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ विशाखापट्टणममध्ये दाखल

पुढील लेख
Show comments