Festival Posters

स्वत:वर विश्वास असणे गरजेचे: विराट

Webdunia
नागपूरमधील टी-20 सामन्यात थरारक विजय मिळविल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजांचे खास कौतुक केले. त्याचवेळी विराट असेही म्हणाला की स्वत:वर विश्वास असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. भारताच्या 144 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला फक्त 139 धावा करता आल्या.
 
सामन्यानंतर कोहली म्हणाला की, या खेळपट्टीवर फटेक मारणे कठीण होते. मी बाद झाल्यानंतर लोकेशला कळले की त्याला शेवटपर्यंत टिकून राहणे गरजेचे आहे. बुमरा आणि नहेराने शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वत:वर विश्वास असणे गरजेचे आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या बुमराहने शेवटच्य षटकात अप्रतिम गोलंदाजी केली.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा ऋषभ पंतचा विक्रम मोडला

४० वर्षांचा शिखर धवन आयरिश प्रेयसीशी दुसऱ्यांदा लग्न करणार.

शिखर धवन परत अडकणार लग्नबंधनात

वैभवच्या १० षटकारांच्या स्फोटक खेळीमुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय

एसआयआर फॉर्ममधील विसंगतींबद्दल निवडणूक आयोगाने मोहम्मद शमीला नोटीस बजावली

पुढील लेख
Show comments