Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माणसाने 22 हजार वर्षांपूर्वी द्राक्षे खाण्यास केली सुरुवात

Webdunia
माणसाने भातशेती कधी सुरु केली किंवा ती कुठे सुरु केली, याबाबतचे एक संशोधन अलीकडेच झाले आहे. आता माणसाने द्राक्षे खाण्यास कधी सुरुवात केली याबाबतचे संशोधन करण्यात आले आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपच्या बहुतांश भागातून ज्यावेळी बर्फाचे साम्राज्य हट गेले त्यावेळी द्राक्षांचे उत्पादन वाढू लागले आणि माणसाने त्यांचा आहारात वापर सुरु केला. असे या संशोधकांचे म्हणणे आहे. ज्या काळात द्राक्षाचा वापर माणसाने शेतातील पिकांसारखा सुरु केला. त्यापूर्वी किमान पंधरा हजार वर्षे आधीच माणसाने या फळाची चव चाखण्यास सुरुवात केली होती.
 
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे ब्रँडन गॉट यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, बहुतांश पिकांप्रमाणेच द्राक्षांची शेतीही समारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. मात्र, त्यावेळेपासूनच माणसाच्या आहारात द्राक्षे आले असे नव्हे. त्यापूर्वी अनेक वर्षांपासून माणसाला द्राक्षांची चव माहिती होती. द्राक्षांची शेती सुरु होण्यापूर्वी अनेक शतके आधीच जंगलात नैसर्गिकरित्या निर्माण होणार्‍या द्राक्षांचा माणसाने खाण्यासाठी वापर करण्यास सुरुवात केली होती.

संबंधित माहिती

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

पुढील लेख
Show comments