Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागतीक शांती दिवसा निमित्ताने

Webdunia
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (19:36 IST)
शांती, कित्ती असते महत्वाची,
ज्याच्या त्याच्या जवळ गरज असते असण्याची!
तिची अनुपस्थिती म्हणजे नुसता सावळागोंधळ,
जिकडे तिकडे नुसती चाललेली पळापळ,
ती असली की सुरळीत चालतो कारभार,
डोक्यावर नसतो च मुळी चिंते चा भार!
घर असो की घराबाहेर, सोबत चालावी ती सावली प्रमाण,
चेहेऱ्यावरही ती विसावते, समाधान रूपांन!
एकदा तिची साथ करून तर बघा, चालेल सगळं सुचारु,
जागतीक शांती ही नांदेल, हाही कुठंतरी विचार करू,
करू या का मग प्रयत्न "शांती"ची कास धरण्याचा,
थोडक्यात काय एक पाऊल पुढं,या सकारात्मक विचारांचा!
...अश्विनी थत्ते
 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments