Marathi Biodata Maker

व. पु. काळे यांचे जीवनाबद्दल विचार

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (13:58 IST)
*खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
*आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती हवी असते.
*आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फाय भयप्रद आहे.
*संवाद दोनच माणासांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात.
*सुरुवात कशी झाली यावरच बर्‍याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
*अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
*माणसाने डोक्यात काही ठेवू नये नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.
*खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.
*खर्‍या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
*कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments