Festival Posters

व. पु. काळे यांचे जीवनाबद्दल विचार

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (13:58 IST)
*खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
*आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती हवी असते.
*आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फाय भयप्रद आहे.
*संवाद दोनच माणासांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात.
*सुरुवात कशी झाली यावरच बर्‍याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
*अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
*माणसाने डोक्यात काही ठेवू नये नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.
*खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.
*खर्‍या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
*कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पेट्रोलचा खर्च संपेल, एमजी कॉमेट ईव्ही खरेदी करण्यापूर्वी या ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

LIVE: 'हा' मोठा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार!

जळगावात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या चार मुलांना विहिरीत फेकून आत्महत्या केली

नागपूरमध्ये उष्णतेची लाट, २९ मे पर्यंत अलर्ट जारी

अमेरिकेतील कागद कारखान्यात मोठा रासायनिक स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments