rashifal-2026

स्वामी विवेकानंद प्रेरक प्रसंग : सत्य बोलण्याची हिम्मत

Webdunia
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (08:55 IST)
स्वामी विवेकानंद एकदा वर्गात मित्रांना कहाणी सांगत होते. ते सगळे इतके लीन होते की त्यांना माहितच पडले नाही की मास्तर वर्गात आले आणि त्यांना शिकवणे देखील सुरु केले आहेत. तेव्हा मास्तरांना कुजबूज ऐकू आली तर त्यांनी जोरात विचारले- कोण गप्पा करत आहे? तेव्हा वर्गात सर्वांनी स्वामीजी आणि त्यांच्या मित्रांकडे इशारा केला. मास्तरांनी लगेच विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना पाठसंबंधी प्रश्न विचारला, तेव्हा कोणीही उत्तर देण्यात सक्षम नव्हतं पण जेव्हा कोणी उत्तर दिले नाही तेव्हा मास्तरांनी तोच प्रश्न स्वामीजींना विचारला.
 
स्वामीजींनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मास्तरांना विश्वास बसला की स्वामीजी शिकवणीकडे लक्ष देत होते पण इतर विद्यार्थी गप्पा मारत होते. तेव्हा त्यांनी स्वामीजींना वगळता सर्वांना बेंचवर उभे राहण्याची शिक्षा ‍केली. सर्व विद्यार्थी बेंचवर उभे राहू लागले तेव्हा स्वामीजींनी देखील तेच केले. मास्तरांनी त्यांना बसायला सांगितले कारण त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिले होते. पण स्वामी म्हणाले की ”मलाही शिक्षा व्हायला पाहिजे कारण मीच यांच्याशी गप्पा मारत होतो” तेव्हा त्यांच्या सत्य बोलण्याची हिम्मत बघून सर्वजण प्रभावित झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संगम: सोमनाथच्या पुरातत्वीय अवशेषांमधून कोरलेली दिव्य शिवलिंगे महाकाल मंदिरात पोहोचली

जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

बोगस मतदार दिसले तर मनसे स्टाईल ने कारवाई करण्याचा संदीप देशपांडे यांचा इशारा

LIVE: पुण्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक, भव्य लॉजिस्टिक पार्क उभारणार

जगातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बांधले जाणार

पुढील लेख
Show comments