Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वामी विवेकानंद यांचे सुविचार

Webdunia
शनिवार, 11 जानेवारी 2020 (16:43 IST)
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यांनाच यश प्राप्त होते.
 
माणसा माणसांत अंतर म्हणजे
कोणामध्ये निसी:म आत्मविश्वास असतो
आणि कोणामध्ये तो नसतो.
 
ज्या माणसाच्या ठायी सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती
या तीन गोष्टी असतील
त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही.
 
स्वत:ला परिस्थितीचे गुलाम समजू नका
तुम्ही स्वत:च स्वत:चे भाग्यविधाते आहात.
 
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही
कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
 
समजूतदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा
ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
 
जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की विष बनते...
मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो वा भूक असो...
 
प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते, नंतर विरोध आणि शेवटी स्वीकार
 
जोपर्यंत तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवत नाही
तो पर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही
 
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं वाटतं
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची...

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments