Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंतरराष्ट्रीय युवा दिवस : स्वामी विवेकानंद यांचे विचार

Webdunia
गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (10:16 IST)
* आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे
 
* विश्व एक व्यायामशाला आहे, जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता
 
* हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. 
 
* सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा
 
* जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीचा दोष नाही.
 
* आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल
 
* बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे
 
* मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका
 
* अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. 
 
* पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
 
* चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या. 
 
* असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता
 
* जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
 
* स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील
 
* धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात.
 
* महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
 
* सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
 
* उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका
 
* स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे.
 
* संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकेच  तुमचं यश शानदार असेल.
 
 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments