Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑफिसमध्ये कमी प्रकाशात काम केल्याने तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते

working-in-a-low-lighted-office-reduced-memory-learning-ability-says-study
Webdunia
गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (12:54 IST)
कमी प्रकाशात काम करत असाल तर याचा प्रभाव तुमच्या स्मरणशक्तीवर पडतो. एका नवीन स्टडीमध्ये या बातमीचा खुलासा झाला आहे.  
 
या स्टडीसाठी उंदिरांवर परीक्षण करण्यात आले. त्यांना कमी प्रकाश असणार्‍या खोलीत ठेवण्यात आले. स्टडीमध्ये असे आढळून आले की त्यांना योग्य ब्रेन कायम ठेवण्यासाठी ज्या रासायनिक पदार्थाची गरज असते ती कमी होत होती. चार आठवड्यानंतर मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी रिसर्चर्सने निष्कर्ष काढला की त्यांच्या स्मरणशक्तीत व शिकण्याच्या योग्यतेवर खराब प्रभाव पडत आहे.  
 
नवीन स्टडीचे लीड ऑथर जोल सोलर यांनी नाइल ग्रास उंदरांवर स्टडी केली. त्यांचे म्हणणे होते की डिम लाइटमध्ये काम केल्याने सुस्त होऊन जातो. त्यांनी सांगितले की नाइल ग्रास रेट्स मानव प्रमाणे असतात जे दिवसा जागतात आणि रात्री झोपतात. या उंदरांवर स्टडीसाठी दोन वेगळ्या प्रकाशाचा वापर करण्यात आला.  
 
मिशिगन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांना आढळले की कमी प्रकाशात राहणार्‍या उंदिरामध्ये हिप्पोकॅम्पसमध्ये 30 टक्के कमतरता आली. हिप्पोकॅम्पस केंद्रीय मस्तिष्काचा तो भाग असतो जो स्मरणशक्ती, शिकायची क्षमता आणि इमोशंसला नियंत्रित करतो. याच उंदिरांना जेव्हा चार आठवड्यांसाठी योग्य प्रकाशात ठेवण्यात आले तर त्याची स्मरणशक्ती, शिकायच्या क्षमतेत सुधारणा आली.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत ६० जणांना अटक, वकिलांनी सांगितले निर्दोषांना शिक्षा होऊ नये

LIVE: औरंगजेब कबर वादाबद्दल मंत्री शंभूराजे देसाई यांनी मोठे विधान केले

औरंगजेब वादावर आंबेकरांनी केलेल्या विधानाला शिवसेना यूबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला

'एखाद्याचे घर पाडणे योग्य नाही...', सरकारच्या बुलडोझर कारवाईवर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची प्रतिक्रिया

आरएसएसने नागपूर हिंसाचाराला चुकीचे म्हटले, आंबेकर म्हणाले- अशा घटना समाजासाठी चांगल्या नाहीत

पुढील लेख
Show comments