Dharma Sangrah

दहावी पाससाठी रेल्वेत महाभरती

Webdunia
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (12:46 IST)
रेल्वे परीक्षा घेतली जाणार नाही 
विभागातील चार हजारांपेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करण्यास अद्यापही संधी आहे. दक्षिण-मध्य रेल्वेने एकूण 4 हजार 103 पदांसाठी अर्ज मागवलेले आहेत. इच्छुकांना 8 डिसेंबरर्पंत अर्ज करता येणार आहेत.
 
या भरतीप्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांसाठी आरक्षण देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीतील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.
 
रेल्वेकडून 'अप्रेंटिस' पदाच्या एकूण 4 हजार 103 पदांची भरती केली जात आहे. यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण व आटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराचे किमान वय 15 असावे, तसेच 8 डिसेंबर 2019 रोजी तो 24 वर्षांचा नसावा. कमाल वयोमर्यादेत एससी/ एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांची तर ओबीसीसाठी तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
 
इयत्ता दहावीतील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्ज करण्यासाठी 100 रुपये शुल्क आहे. अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी उमेदवारांनी http: //104.211.221.149/instructions.php संकेतस्थळाला भेट द्यावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

झोपण्यापूर्वी हे एक तेल तुमच्या नाभीला लावा; शरीराच्या अनेक समस्या नाहीशा होतील

Marathi Essay on माझे आवडते शिक्षक

वजन वाढणे आणि श्वासाच्या त्रासावर प्रभावी आहे अर्धचक्रासन, फायदे जाणून घ्या

नैतिक कथा : चिमणी आणि झाडाची गोष्ट

अगदी ढाब्यासारखी चव आणि बनवायलाही खूप सोपी Malai Egg Curry Recipe

पुढील लेख
Show comments