Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोर्टाचा निकाल जिंकण्यासाठी सोपा उपाय

easy way
Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (09:20 IST)
जमीन-जुमला, घर यांचे कज्जे खटले ही बऱ्याच घरातील डोकेदुखी ठरत असतात. त्यातून घरातील वातावरण बिघडतं. मनात असमाधान असतं. एक प्रकारचं दडपण, तणाव असतो. अनेक वर्षांपासून कोर्टात जर एखादी केस चालू असेल, तर ती लवकरात लवकर जिंकण्याचा एक उपाय आहे.
 
एखाद्या मंगळवारपासून रोज संध्याकाळी चार ते पाच वाजता पोळ्यांना तूप साखर लावून कावळ्यांस खायला घाला. केस चालू आहे तोपर्यंत कावळ्यांना अशा प्रकारे पोळी खाण्यास द्या. तारखेच्या दिवशी त्या कावळ्यांपैकी एखाद्या कावळ्याचं एक पिस आपल्या खिशात टाकून कोर्टात जा.
 
वर दिलेल्या तोडग्याचा फायदा तुम्हाला लवकरच जाणवेल. या प्रभावाने कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. खटला जिंकल्यानंतरही किमान एक आठवड्यापर्यंत कावळ्यांना पोळ्या टाकणे चालूच ठेवा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

माँ बगलामुखी आरती Baglamukhi Aarti

अक्षय तृतीया पौराणिक कथा ऐकल्याने अक्षय पुण्य फल प्राप्ती होते

अक्षय तृतीया संपूर्ण माहिती

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सर्व शुभ कामे अबुझ मुहूर्तावर होतील, तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

संत तुकडोजी महाराज यांचे १२ श्लोक

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments