Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर उजळत अशा लोकांचे भाग्य

Webdunia
सोमवार, 17 जून 2019 (19:18 IST)
ज्‍योतिष्यात हस्तरेषेचे विशेष स्थान आहे. हस्तरेषांद्वारे तुम्ही भविष्याबद्दल जाणून घेऊ शकता. हस्तरेषा ज्योतिष्यानुसार लोकांच्या हातातील रेषाबघून त्यांच्या भविष्याचे खरो खरे अनुमान लावले जातात. हातात बनणार्‍या रेषा आणि पर्वतांच्या उभाराच्या आधारावर जीवनातील बर्‍याच घटनांचे आधीच माहीत पडून जाते. हस्तरेषेत जीवन रेषा सर्वात खास असते. हाताच्या अंगठ्याच्या खाली जीवन रेषा असते.   
 
हातातून जर या जागेवरून एखादी रेषा निघून शनी पर्वतावर जाऊ मिळते तर अशा व्यक्तींचे भाग्योदय विवाहानंतर होतो. ज्यांच्या हाताची रेषा अशी असते ते व्यक्ती आपल्या जीवनात आपल्या कलेच्या माध्यमाने प्रसिद्धी मिळवतात, पण याचबरोबर त्यांच्या जीवनात बर्‍याच वेळा संकट देखील येतात. असे होण्यामागचे कारण असे आहे की व्यक्तीची भाग्य रेखा त्याच्या जीवन रेषेला कापून पुढे जाते. ज्यामुळे जीवनात बरेच चढ उतारांसोबत अडचणींना सामोरे जावे लागते. जर कोणाच्या हातात विवाह रेषा वरच्या बाजूला वाकलेली असेल आणि ती हाताच्या लहान बोटापर्यंत जात असेल तर अशा व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात बर्‍याच अडचणी येतात. ज्यांच्या हातात विवाह रेषा अशी असते त्यांच्या विवाहात अडचणी येतात. पण बर्‍याच अडचणींना तोंड देऊन त्या लोकांचे विवाह होऊन जातात. 

संबंधित माहिती

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Maa Baglamukhi Mantra तिन्ही लोकात शक्ती देतं माँ बगलामुखीचा मंत्र

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments