rashifal-2026

सर्व दुःखांचा नाश करण्यासाठी माशांना खाऊ घाला

Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2021 (08:02 IST)
मनुष्याच्या कर्मानुसार त्याला सुख किंवा दुख प्राप्त होते. शास्त्रात सर्व दुःखांचा नाश करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला गेला आहे.
 
कणकीच्या छोट्या-छोट्या गोळ्या तयार करून त्या माशांना खाऊ घाला. जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असेल तर हा उपाय आवश्य करा.
 
माशांना अन्न खाऊ घालणे शुभ कर्म मानले जाते. त्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
 
विष्णूने मत्स्य अवतार धारण केलेला होता, त्यामुळे माशांना जास्त महत्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
 
असं मानलं जातं की, मागील जन्मात केलेल्या कर्मानुसार मनुष्याला पुढील जन्म प्राप्त होतो. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, तर त्याने जास्त पुण्य कर्म करावेत. त्यामुळे मागील जन्मात केलेल्या पापांचा नाश होतो. पुण्य कर्म केल्याने दुःखाचा प्रभाव कमी होतो आणि मनुष्याला आयुष्यात सुखाची प्राप्ती होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

Guruwar Puja गुरुवारी या झाडाची पूजा करावी

आरती गुरुवारची

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

Christmas Special घरीच स्वादिष्ट आणि डेकोरेटेड या पाच प्रकारच्या कुकीज रेसिपी बनवा

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments